पाणीपुरी खाताय तर सावधान!

औरंगाबाद मधील टीव्ही सेंटरच्या विक्रेत्याने सडलेले बटाटे पाणीपुरीमध्ये वापरल्यामुळे नागरिकांनी चोप दिला. या दुकानातील पाणीपुरी खाल्ल्याने काही मुलांना उलटीचा त्रास देखील होऊ लागला. त्यामुळे संतप्त नागरिकांनी विक्रेत्याला चोप दिला. या घटनेनंतर विक्रेत्याने नागरिकांची माफी मागितली.

First Published on: February 26, 2020 10:14 AM
Exit mobile version