सीमाभाग प्रश्नांवर भाई जगतापांची प्रतिक्रिया

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न अद्यापही कायम आहे. यावर काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सीमाप्रश्नावरून राजकारण होता कामा नये. परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सीमाप्रश्नात लक्ष घालून दोन्ही मुख्यमंत्र्यांना सल्ला दिला पाहिजे, असं भाई जगताप म्हणाले.

First Published on: March 16, 2023 1:45 PM
Exit mobile version