शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, तर अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनामाची मागणी केली.
शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही, तर अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करत आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य सत्तार यांनी केलं आहे. सत्तारांच्या या वक्तव्यानंतर विधान परिषदेत काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी अब्दुल सत्तारांच्या राजीनामाची मागणी केली.