कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात केली.
कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्येबाबतच्या वक्तव्याचा विरोधकांकडून निषेध केला जात आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी कृषीमंत्र्यांच्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी सभागृहात केली.