मुख्यमंत्र्यांचं बोलणं गांभीर्याने घेण्याची गरज नाही- भातखळकर

भाजप शिवसेनेसोबत आगामी काळात कोणत्याही प्रकारची युती करणार नाही. मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या भविष्याचं वाटोळं केलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचं बोलणं फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असं वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलंय.

First Published on: September 17, 2021 7:22 PM
Exit mobile version