राजकीय फायद्यासाठी सरकारने भीमा कोरेगाव घडवून आणलं – अशोक चव्हाण

महाआघाडीची घोषणा करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीतर्फे ५७ पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप-शिवसेनेविरोधात पुरोगामी लोकशाही आघाडीने रणशिंग फुंकल्याचे जाहीर केले. यावेळी अशोक चव्हाण यांनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षावर टीका केली. यावेळी अशोक चव्हाण यांनी मताचे विभाजन टाळून सर्व पक्षांनी एकत्र यावे, असे इतर पक्षांना आवाहन केले.

First Published on: March 23, 2019 7:37 PM
Exit mobile version