‘नाईट लाईफच्या आड सरकारचा मोठा भ्रष्टाचार’

राज्य सरकारने नाईट लाईफचा घेतलेला निर्णय नाईट लाईफ नसून तो मुंबईकरांसाठी किलिंग लाईफ आहे. तसेच कमला मिल मधील एफएसआय घोटाळ्याला पर्यटनाच्या नावाखाली नियमित करण्याचा हा डाव आहे, असे गंभीर आरोप भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केले आहेत.

First Published on: January 22, 2020 5:06 PM
Exit mobile version