पेट्यारुपी तूप कोणी खाल्लं?, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. ‘आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत’ असं वक्तव्य नारायण राणे यांनी केलं आहे. तसचे उद्धव ठाकरे यांचा गटप्रमुखांच्या मेळावा नुकताच पार पडला यावर देखील त्यांनी टिप्पणी केली आहे.

First Published on: September 22, 2022 8:18 PM
Exit mobile version