पाऊस पडल्यावर रस्ते, नाले तुंबल्यानंतर आपण मुंबई महानगरपालिकेला शिव्या घालतो. मलिष्का गाणं गाते. मात्र आपण जो कचरा नको तिथे करत असतो, तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी भर पावसातही कर्तव्य बजावतात.
पाऊस पडल्यावर रस्ते, नाले तुंबल्यानंतर आपण मुंबई महानगरपालिकेला शिव्या घालतो. मलिष्का गाणं गाते. मात्र आपण जो कचरा नको तिथे करत असतो, तो कचरा उचलण्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी भर पावसातही कर्तव्य बजावतात.