कारमुळेच पुरातून वाचलं ते कुटुंब

गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतली घोडनदी तुडुंब भरून वाहते आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी भरत आहे. त्यातच तळोज्यामध्ये एक कुटुंब वाहत्या पाण्यात अडकून पडलं होतं. मात्र, कारच्या छतावर चढून बसण्याचं प्रसंगावधान त्यांनी दाखवल्यामुळे त्यांचे प्राण वाचले आहेत.

First Published on: July 16, 2018 8:33 PM
Exit mobile version