चैत्र नवरात्रीत अखंड दिवा का लावला जातो?

हिंदू धर्मात कोणतही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा लावला जातो. यामागे असं कारण आहे की दीव्याचा प्रकाश आयुष्यामध्ये उन्नतीचे प्रतीक आहे. नवरात्रीत अखंड ज्योत लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते.

First Published on: March 26, 2023 2:35 PM
Exit mobile version