चंद्रकांत पाटलांनी अमरावती दंगल प्रकरणी केली चौकशीची मागणी

त्रिपुरामध्ये घडलेल्या कथित घटनेवरुन अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार घडला, तसेच जाळपोळ देखली करण्यात आली. अमरावतीमध्ये हिंसाचार कोणामुळे घडला त्यावरुन अजूनही आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. आता अमरावती दंगलीची राज्य सरकारने निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी असं वक्तव्य भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

First Published on: November 23, 2021 2:36 PM
Exit mobile version