पार्थ केतकर, निनाद लिमये, श्रेयस राजेसोबत एक्सक्लुझिव्ह गप्पा

चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘चारचौघी’ या नाटकाचे नुकतेच ५० प्रयोग पार पडले. यातील चारचौघींना सोबत करणारे तीन महत्त्वाचे कलाकार म्हणजे पार्थ केतकर, निनाद लिमये आणि श्रेयस राजे. या तिघांचाही या नाटकाच्या यशामध्ये तेवढाच मोलाचा वाटा आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘चारचौघी’ या नाटकाच्या झालेल्या ५० प्रयोगांच्या प्रवासातील अनुभव सांगितले आहेत.

First Published on: January 12, 2023 8:00 AM
Exit mobile version