कुणी कुठेही जावं, आम्ही उजळ माथ्याने बाहेर येऊ – भुजबळ

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणातून सुटका झाल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळांनी आज प्रथमच माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया व्यक्त केली. जनता फक्त मतपेटीतून बोलत असते, अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टिकास्त्र सोडलं. खूप दिवस तुम्ही लोकांना मुर्ख बनवू शकत नाही, असंही त्यांनी सांगितलं. सोमय्यांचं नाव न घेता ते म्हटले की, कुणी कुठेही जावं, आम्ही उजळ माथ्यानेच बाहेर येऊ.

First Published on: September 10, 2021 8:35 PM
Exit mobile version