येत्या २६ जानेवारीपासून राज्यात १० रुपयांच जेवणाची थाळी पुरवणारी शिवभोजन थाळी योजना सुरु होत असून गरिबांना या योजनेचा प्रामुख्याने फायदा मिळणार नाही. मात्र, १८ हजार शिवभोजन थाळी संख्येने कमी असल्याची कबुली अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.