आणखी श्रद्धा होऊ नये यासाठी संवाद कायम ठेवा – चित्रा वाघ

महाराष्ट्र श्रद्धा वालकर हत्या प्रकरणामुळे हादरला आहे. राज्यातील एका श्रद्धाचा बळी गेला पण आणखी श्रद्धा होऊ नयेत यासाठी पालकांनीसुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी या प्रकरणावर बोलताना श्रद्धा तर गेली पण आणखी श्रद्धा होऊ नये म्हणून आपली जबाबदारी आहे की, पालक म्हणून असावा लागणारा संवात कायम ठेवला पाहिजे, असं केल्यास नक्कीच यश मिळेल, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.

First Published on: November 24, 2022 11:50 AM
Exit mobile version