गणरायाने सरकारला सुबुद्धी द्यावी – चित्रा वाघ

महाराष्ट्रात महिलांच्या अत्याचारांचे सत्र थांबत नाहीये. राज्यात अत्याचारांचे सत्र थांबत नाहीये. महिलांच्या अत्याचारावर भाष्य करण्याऐवजी त्यावरील कायद्याची तत्काळ आणि प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी गणराया सरकारला सुबुद्धी दे,असे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.

First Published on: September 10, 2021 6:12 PM
Exit mobile version