राज्यातील बेपत्ता महिला व मुलींचे वाढते प्रमाण हा गंभीर व चिंतेचा विषय

महाराष्ट्रातील हजारो मुली बेपत्ता होत असल्याची आकडेवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी समोर आणली यावर उपाययोजना करत योग्य ती खबरदारी घ्यावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्रालयाकडे केली यासंदर्भात भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केलं आहे

First Published on: May 9, 2023 12:34 PM
Exit mobile version