शिवसेना-भाजप युतीबाबत नागरिक म्हणतात…

गेल्या काही दिवसांपासून अज्ञातवासात असलेल्या आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपशी पुन्हा जुळवून घ्या, असे साकडे सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एका पत्राद्वारे घातले आहे. मात्र, शिवसेना-भाजप युती व्हावी का? युती होण्याची शक्यता आहे का? याबाबत नागरिकांना काय वाटतं? जाणून घ्या.

First Published on: June 21, 2021 7:18 PM
Exit mobile version