राज्य सरकारचा आणि ईडीचा संबंध नाही; ठाणे बंदवरून मुख्यमंत्र्यांचा इशारा

“राज ठाकरेंना नोटीस आली असेल तर त्याला त्यांनी उत्तर दिले पाहीजे, त्यांची काही चूक नसेल तर घाबरण्याचे देखील काही कारण नाही. ईडीच्या अनेक प्रकरणांच्या बाबतीत चौकशी सुरु असतात. एखाद्या व्यवहारात त्यांना काही संशयास्पद आढळल्यास ते संबंधित व्यक्तीला नोटीस पाठवतात. चौकशीअंती काहीच निष्पन्न झाले नाही तर सोडूनही देतात”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

First Published on: August 19, 2019 6:44 PM
Exit mobile version