मुख्यमंत्री सहाय्यता निधी बंद, रूग्णांचे हाल

राज्य सरकारचा मुख्यमंत्री सहाय्यता विभाग मंत्रालयात कार्यरत आहे. राष्ट्रपती राजवट लागू असल्यामुळे या विभागाला प्रशासनाने टाळे ठोकले आहे. त्यामुळे हजारो रुग्ण मदतीपासून वंचित आहेत. हा विभाग लवकरात लवकर चालू करण्यात यावा, यासाठी शिवसेनेचे आमदार उदय सामंत मुख्य सचिवांना भेटले, त्यांना निवेदन दिलं. पण सध्या या कार्यालयाबाहेर आपल्याला मदत मिळेल या आशेने अनेक रूग्णांचे नातेवाईक ताटकळत उभे आहेत. याचा आढावा घेतला आहे माय महानगरच्या रिपोर्टर भाग्यश्री भुवड यांनी…

First Published on: November 15, 2019 6:29 PM
Exit mobile version