‘संधी असूनही विरोधकांनी काम केलं नाही’

पहिल्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मदतीला महाविकासआघाडीने साडेपाच हजार कोटी रुपये मदत म्हणून दिली आहे. विरोधक आता विरोधीपक्षाची भूमिका पार पडत आहेत. त्यांच्या बोलण्याला जास्त गांभिर्यतेने घेऊन असं वक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.

First Published on: December 19, 2019 11:53 AM
Exit mobile version