करोना नावाच्या व्हायरसमुळे भारतीयांना कसलीही भीती नाही असा दावा वेदिक्युअर वेलनेस या संस्थेचे संचालक डॉ. अनिल पाटील यांनी केला आहे. शिवाय, करोना भारतीयांचं काहीच वाकडं करु शकत नाही. तसंच, काही दिवसांत करोना क्षमेल. भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली आहे असंही डॉ. पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.