करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात आता सामान्य माणसांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे १२ कोटी लोकसंख्येंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रालयात आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.
करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रालयात आता सामान्य माणसांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे १२ कोटी लोकसंख्येंचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मंत्रालयात आता शुकशुकाट पाहायला मिळत आहे.