४ लाख रुपयांचा आंबा जमीनदोस्त

तौक्ते चक्री वादळामुळे मागील दोन दिवसापासून सिल्लोड, कन्नड आणि सोयगाव तालुक्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवाल दिल झाला असून या वादळामध्ये तब्बल ४ लाखांचे आंबे जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा शेतकरी चिंतेत पडला आहे.

First Published on: May 18, 2021 8:00 PM
Exit mobile version