तर हात, पाय तोडल्याशिवाय राहणार नाही’

“राज्यात कोरोनाच्या नावाखाली हप्ते वसुल केले जात आहेत. मुंबईत कोरोनाच्या नावावर नवीन वसुली मोहीम सुरू केली आहे. एखाद्या व्यापाऱ्याला ४नंतर दुकानं सुरु ठेवायचं असल्यास त्या व्यापाऱ्याकडून हप्ता घेतला जातो. त्यामुळे सध्या राज्य सरकारने लागू केलेले नियम हे हाप्ते खाण्यासाठी लागू केले आहेत का?”, असा प्रश्न मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

First Published on: July 9, 2021 3:06 PM
Exit mobile version