वर्धा जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यांसदर्भातील आढाव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला
वर्धा जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांचे स्थलांतरण करण्यात आले आहे. पूरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. यांसदर्भातील आढाव राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला