देवेंद्र फडणवीसांचा एल्गार परिषदेवर हल्लाबोल

विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेवरुन जोरदार हल्लाबोल केला आहे. शर्जीलला जरी तुम्ही सोडले असेल तरी आम्ही शर्जीलाल पाताळातून शोधून काढू आणि त्याच्यावर कारवाई करु असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. तसेट टुलकिट प्रकरणावरही फडणवीसांनी भाष्य केले आहे.

First Published on: March 2, 2021 6:00 PM
Exit mobile version