महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात नाट्यमट राजकीय घडामोडी असलेला काळ म्हणजे २०१९ ची विधानसभा निवडणूक ते उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधीचा काळ. या काळात जे हमखास मुख्यमंत्री होते, ते दोन दिवसांत पाय उतार झाले तर ज्यांना कधीच मुख्यमंत्री होईल, असे वाटले नव्हते ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. या दोन मोठ्या नेत्यांची कुंडली काय सांगते? फडणवीस यांच्या कुंडलीत दोष होता की काही वेगळं कारण होतं? याबाबत प्रसिद्ध ज्योतिषी पंडीत राजकुमार शर्मा यांनी माय महानगरच्या खुल्लमखुल्ला लाईव्हमध्ये खुलासा केला.