येतो बोललो तर आपण येतोच, येतोच, येतोच… देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणुकीपुर्वी मी पुन्हा येईन, असे वाक्य वापरले होते. नतंर हे वाक्य खूपच प्रसिद्ध झाले. आता फडणवीस यांनी नवीन वाक्य वापरले आहे. आळंदी येथे बोलत असताना फडणवीस म्हणाले की, “लोकांचा आशिर्वाद असला की आपण येतोच.. येतोच.. येतोच…”

First Published on: February 10, 2020 12:58 PM
Exit mobile version