OBC आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांची सरकारवर टीका

महाराष्ट्राला आधी न्याय मिळू शकला असता पण सरकारने काहीच काम केल नाही केवळ टाईम पास केला.त्याच बरोबर संजय राऊत जी टीका करतात ते रोजचंच झालेलं आहे आम्ही त्याकडे दुर्लक्ष करतो. असं म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार वर टीका केली.

First Published on: May 19, 2022 5:08 PM
Exit mobile version