तपास यंत्रणांचा गैरवापरामुळे विरोधक हैराण?

केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार हे सरकारी यंत्रणांचा गैरवापर करत असल्याचं पत्र नऊ राज्यांतील विरोधी पक्ष नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नुकतेच लिहिलेले आहे. यावर अमरावतीत बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलंय.

First Published on: March 5, 2023 4:47 PM
Exit mobile version