सीमाप्रश्नी अटकेत असलेल्यांना सोडवणार, फडणवीसांचे आश्वासन

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाप्रश्नी अटक करण्यात आलेल्यांना नागरिकांना सोडवण्यासाठी तात्काळ राज्य सरकार कारवाई करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेते दिले.

First Published on: December 19, 2022 3:22 PM
Exit mobile version