फडणवीस सरकारमध्ये वादाची पहिली ठिणगी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये पहिली वादाची ठिणगी पडले. भाजप नेते निलेश राणे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यामध्ये वाक्य युद्ध सुरू आहे. यामध्ये दीपक केसरकर यांनी लिमिटमध्ये राहावे, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले. तसेच दीपक केसरकर तुमची लायकी आम्हाला माहिती आहे. आमचा कुबड्यांवर तुम्ही आहात, असे वक्तव्य निलेश राणे यांनी केले एकंदरीत निलेश राणे यांच्या वक्तव्यामुळे शिंदे फडणवीस सरकारमध्ये वाद सुरू होण्याची शक्यता आहे.

First Published on: July 13, 2022 8:09 PM
Exit mobile version