मुसळधार पावसामुळे पालघरमध्ये जनजीवन विस्कळीत

पालघर आणि गुजरातमध्ये सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पालघर आणि गुजराच्या अनेक भागामध्ये पाणी साचले असून रस्ते वाहतूक ठप्प झाली आहे.

First Published on: June 25, 2018 3:46 PM
Exit mobile version