कोरोनाच्या काळात जास्त निधी आरोग्य विभागावर खर्च झाला

कोरोनामुळे गेली एक वर्षे राज्यात निधीची कमतरता होती. त्यामुळे सर्वात जास्त निधी हा आरोग्य विभागावर खर्च झाला. कोरोना महामारीत राज्यात आरोग्याच्या दृष्टीकोनातून असलेल्या उणीवा समोर आल्या. त्यामुळे राज्याला आरोग्यविषयक उणीवा भरून काढायची संधी मिळाली याबद्दल बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी समाधान व्यक्त केले.

First Published on: December 3, 2020 6:22 PM
Exit mobile version