१९१९ च्या सुमारास रंगभूमी गाजवणारे नाटक म्हणजे ‘एकच प्याला’. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले. तब्बल १०० वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा नव्या रूपात रंगभूमीवर दाखल झालं आहे.
१९१९ च्या सुमारास रंगभूमी गाजवणारे नाटक म्हणजे ‘एकच प्याला’. मद्यपान व त्याचे दुष्परिणाम हा विषय असलेले हे नाटक राम गणेश गडकरी यांनी लिहिले. तब्बल १०० वर्षानंतर हे नाटक पुन्हा एकदा नव्या रूपात रंगभूमीवर दाखल झालं आहे.