विधान परिषदेच्या कामकाजाचा आज चौदावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकाकडून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी देखील शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली.
विधान परिषदेच्या कामकाजाचा आज चौदावा दिवस आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकाकडून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले जात आहेत. यावेळी आमदार एकनाथ खडसे यांनी देखील शेतकऱ्यांचे मुद्दे उपस्थित करत राज्य सरकारवर टीका केली.