कोणत्याही गुन्ह्यासंदर्भात फिर्याद घ्यावीच लागते, तसेच नियमानुसार फिर्याद नाकारू शकत नाहीत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी केलंय. तसेच जळगाव जिल्ह्यातील पोलीस यंत्रणा दबावाखाली काम करते, असं देखील एकनाथ खडसे पत्रकार परिषदेच्या माध्यमातून म्हणाले आहेत.