पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी लोकांनी दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. २१ दिवसांचे लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवा सुरुच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. पुन्हा एकदा नीट ऐका….
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर देशभरात अनेक ठिकाणी लोकांनी दुकानाच्या बाहेर रांगा लावल्या. २१ दिवसांचे लॉकडाऊन असले तरी अत्यावश्यक आणि जीवनाश्यक सेवा सुरुच राहणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले होते. पुन्हा एकदा नीट ऐका….