राजकारणात काहीच सर्व काही गृहित असतं. कधी काय होईल, याचा नेम नाही. आम्हाला सत्ता स्थापन करता आली नाही, हे खरं आहे. मात्र आता आम्ही विरोधात भक्कमपणे काम करु, अशी प्रतिक्रिया बबनराव पाचपुते यांनी मायमहानगरशी बोलताना दिली आहे.
राजकारणात काहीच सर्व काही गृहित असतं. कधी काय होईल, याचा नेम नाही. आम्हाला सत्ता स्थापन करता आली नाही, हे खरं आहे. मात्र आता आम्ही विरोधात भक्कमपणे काम करु, अशी प्रतिक्रिया बबनराव पाचपुते यांनी मायमहानगरशी बोलताना दिली आहे.