Kolhapur Flood: पूर ओसरला, पण संसार वाहून गेला

कोल्हापूरात आलेला पूर आता हळूहळू ओसरायला सुरुवात झाली आहे. विस्थापित झालेले लोक आता पु्न्हा आपल्या घरात आले आहेत. मात्र पुराच्या पाण्यामुळे घरात कमालीचे नुकसान झालेले आहे. सरकारने नुकसान भरपाई देताना याचा विचार करावा, अशी मागणी कोल्हापूरकर करत आहेत.

First Published on: August 12, 2019 1:24 PM
Exit mobile version