भारतीय महिला झाल्यात रागीट

गॅलोप या स्वंयसेवी संस्थेने नुकतचं एक सर्वेक्षण केलं . यात जगातील इतर देशांतील महिलांच्या तुलनेत भारतीय महिला सर्वाधिक रागीट असल्याचे समोर आले आहे. गॅलोपने १५० देशातील १२ लाख लोकांच्या मानसिक अवस्थेचा अभ्यास केला. त्यात भारतीय पाकिस्तानी महिला रागीट झाल्याचे सांगण्यात आले. यामागे कोरोनाकाळ, नैराश्य, ताण त्याचबरोबर घरातील जबाबदाऱ्या, नोकरीत मिळणारे कमी मानधन आणि आर्थिक सक्षमीकरण ही यामागची कारणे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

First Published on: December 15, 2022 9:12 AM
Exit mobile version