गावित बहिणींना मरेपर्यंत जन्मठेप

९ बालकांची हत्या करणाऱ्या गावित बहिणींना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. १९९६ साली झालेल्या बालहत्याकांडप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या रेणुका शिंदे आणि सीमा गावित बहिणींना सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. परंतु तब्बल २० वर्षानंतर फाशीची शिक्षा रद्द करण्यात आली असून मुंबई उच्च न्यायालयाने गावित बहिणांना मरेपर्यंत जन्मठेप सुनावण्याचा निर्णय घेतला आहे.

First Published on: January 19, 2022 9:21 AM
Exit mobile version