ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. पण, गोव्यातील जनतेने १९ डिसेंबर १९६१ साली मोकळा श्वास घेतला. तब्बल १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला.
ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य झाला. पण, गोव्यातील जनतेने १९ डिसेंबर १९६१ साली मोकळा श्वास घेतला. तब्बल १४ वर्षांनी गोवा मुक्त झाला.