ठाकरे-पवार एकत्र आले तर शेतकऱ्यांचं भलं होईल

ज्या पक्षाकडे १४५ आमदारांचे संख्याबळ असेल तो पक्ष सत्ता स्थापन करेल. भाजपला सत्तास्थापन करायची असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार एकत्र आले तर शेतकऱ्यांच भलं होईल, असं संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

First Published on: November 15, 2019 1:56 PM
Exit mobile version