अहमदनगरचे नाव अहिल्यानगर करा, गोपीचंद पडळकरांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

औरंगाबादच्या नामांतराच्या वादानंतर आता अहमदनगरमधील नामांतराचा वाददेखील समोर आलाय. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अहमदनगरचे नाव बदलून अहिल्यानगर करा, अशी मागणी केली आहे.

First Published on: June 2, 2022 7:28 PM
Exit mobile version