मुख्यमंत्र्यांना त्यांच्या शासनात काय घडत याचा सुगावा नसतो का?

राज्य सरकारला मुळात ओबीसी आरक्षण द्यायचेच नाही. हे राज्यापालांना पाठवलेल्या प्रस्तावरून सिद्ध होते. सगळ्या खात्याचे प्रमुख म्हणून मुखमंत्र्यांना त्यांच्या शासनात काय घडते याचा खरोखर सुगावा नसतो का? त्यांना संबंधीत विभागप्रमुखांशी संवाद साधायला वेळ नसतो?, असा सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

First Published on: September 22, 2021 3:03 PM
Exit mobile version