सीएसएमटी पूल दुर्घटना; मुंबईकर असुरक्षित

मुंबईत पूल कोसळण्याच्या दुर्घटना या वाढतच आहेत. नुकतीच सीएसएमटी रेल्वे स्टेशन बाहेरील पादचारी पूल कोसळून ६ जणांचा मृत झाला तर ३६ जण जखमी झाले आहेत. अशा प्रकारच्या दुर्घटना वारंवार होत आहेत. त्यामुळे मुंबईकर सुरक्षित आहेत का? या दुर्घटांना कोण जवाबदार आहे?, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. याबाबत मुंबईकरांना काय वाटतं, हे आपण मुंबईकरांकडूनच जाणून घेऊया.

First Published on: March 15, 2019 2:06 PM
Exit mobile version