सरकार भ्रष्ट नेत्यांना पाठिशी घालतय

विधान परिषदेत धनगर आरक्षण आणि भ्रष्टमंत्र्यांचा मुद्दा हे दोन विषय होते मात्र हे दोन्ही मुद्दे सभागृहात येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांनी जाणीवपूर्वक सभागृहाचे कामकाज बंद पाडले असा आरोप विरोधकांनी केलाय याबद्दल काँग्रेस आमदार भाई जगताप यांच्याशी अधिक बातचित केलीय आमच्या प्रतिनिधीने.

First Published on: June 28, 2019 7:15 PM
Exit mobile version